Hinjawadi first ची बातमी वाचली. एवढे software engineers एकत्र येवून काहीतरी करत आहेत याचा आनंद वाटला. पण त्याचसोबत एक प्रश्न उपस्थित झाला. हे लोक ज्या पुण्यात/चिंचवडात राहतात त्याची स्थिती हि नक्कीच हिंजवडीपेक्षा खराब आहे. यासाठी हे लोक एकत्र का येत नाहीत ?
No comments:
Post a Comment